शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पाणंद रस्ते व शेतरस्त्यांवरील वाद मिटणार; मिळणार कायदेशीर मान्यता | Panand Roads
किसानवाणी | महसूल विभागाने यावर्षी ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पाणंद रस्त्यांची (Panand Roads) निर्मिती व कायदेशीर वैधता निश्चित करण्यासाठी विभागाने विशेष मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबरच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबरच्या जयंतीपर्यंत राबवल्या … Read more