E-KYC पूर्णपणे मोफत; शुल्क आकारणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांवर कठोर कारवाई | Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC

Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC

किसानवाणी : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी (Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC) आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेसंदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी करत स्पष्ट केले आहे की, आपले सरकार सेवा केंद्रांवर ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही लाभार्थी … Read more

NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts

Maharashtra NPA Accounts

किसानवाणी : राज्यात सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुत्पादक (Maharashtra NPA Accounts) खात्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांवरच असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने यासाठी निश्चित केलेल्या सवलत सूत्राची प्रत्येक बँकेने … Read more

साखरेच्या वाढत्या दरांवर सरकारचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून ४०० टनांची साठा मर्यादा लागू ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती| Sugar Stock Limit

Sugar Stock Limit

किसानवाणी : देशात गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या किरकोळ आणि घाऊक दरांमध्ये(Sugar Stock Limit)सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत केंद्र सरकारने साखर विक्रेत्यांवर साठा मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला असून, १ ऑगस्टपासून ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही विक्रेत्याला कमाल ४०० टन साखरेचाच साठा ठेवण्याची परवानगी असेल. … Read more

द्राक्ष बागायतदारांसाठी मोठा इशारा! भुरी-केवडा रोखण्यासाठी हीच योग्य वेळ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती |Grape Vineyard

Grape Vineyard

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध द्राक्ष उत्पादक(Grape Vineyard)पट्ट्यांमध्ये मागील आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली असून, बदलत्या हवामानामुळे आता द्राक्ष बागांमध्ये भुरी (Powdery Mildew) आणि केवडा (Downy Mildew) या रोगांच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिक, जुन्नर आणि नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात आर्द्रता वाढली असून काही भागांमध्ये केवडा रोगाची सुरुवात … Read more

सोयाबीनची पाने पिवळी पडतायत? कारण ओळखा, मगच करा उपाय; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Soybean Yellow Leaves

Soybean Yellow Leaves

किसानवाणी : राज्यात यंदा वेळेत पेरणी झालेल्या बहुतांश भागांमध्ये सोयाबीन पीक(Soybean Yellow Leaves)सध्या २० ते ३० दिवसांच्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकामध्ये पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे, झाडांचा जोम कमी होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अनेक शेतकरी या समस्येमुळे … Read more

देशी की विदेशी वृक्ष? शास्त्र काय सांगते, जाणून घ्या संपूर्ण सत्य | Tree Plantation

Tree Plantation

किसानवाणी : देशात पावसाळा सुरू झाला की वृक्षलागवडीबाबत सोशल मीडियावर (Tree Plantation)अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होताना दिसतात. विशेषतः निलगिरी, सुबाभूळ, ग्लिरिसिडिया यांसारख्या विदेशी वृक्षप्रजातींना पर्यावरणाचे शत्रू ठरवले जाते, तर दुसरीकडे फक्त देशी वृक्षांची लागवड करण्याचा आग्रह धरला जातो. मात्र या विषयाकडे भावनिक दृष्टिकोनातून नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आधुनिक वनीकरण, … Read more

Maharashtra Weather Update Heavy Rainfall | राज्यात पुन्हा पावसाचा जोर; ‘या’ 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 5 दिवस IMD चा इशारा

Maharashtra Weather Update Heavy Rainfall

किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र (Maharashtra Weather Update Heavy Rainfall) आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव तसेच अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल … Read more

मूग-उडीद उत्पादकांसाठी मोठी बातमी! पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्याचे फक्त ३ दिवस शिल्लक | Kharif Crop Competition

Kharif Crop Competition

किसानवाणी : राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी(Kharif Crop Competition)आणि अधिक उत्पादन देणाऱ्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. खरीप हंगाम २०२६-२७ साठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, त्याअंतर्गत मूग आणि उडीद पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. त्यामुळे … Read more

Farm Loan Waiver | 1.05 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ई-केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही

Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ (Farm Loan Waiver) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील 1,276 गावांमधील एकूण 1 लाख 5 हजार 128 शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 769 शेतकऱ्यांनी ई-केवायसी (आधार … Read more

EL Niño 2026 | एल निनो आणखी तीव्र होणार; १९५० नंतरचा सर्वात शक्तिशाली ठरण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियाचा इशारा

EL Niño 2026

किसानवाणी : ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने (EL Niño 2026) प्रसिद्ध केलेल्या दक्षिण गोलार्धाच्या ताज्या हवामान अहवालात एल निनोच्या स्थितीबाबत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. जूनच्या मध्यापासून सक्रिय असलेला एल निनो आता अधिक तीव्र होत असून, येत्या काही महिन्यांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंद महासागर द्विध्रुवीयता (Indian Ocean Dipole – IOD) … Read more