E-KYC पूर्णपणे मोफत; शुल्क आकारणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांवर कठोर कारवाई | Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC

Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC

किसानवाणी : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी (Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC) आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेसंदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी करत स्पष्ट केले आहे की, आपले सरकार सेवा केंद्रांवर ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही लाभार्थी … Read more

NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts

Maharashtra NPA Accounts

किसानवाणी : राज्यात सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुत्पादक (Maharashtra NPA Accounts) खात्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांवरच असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने यासाठी निश्चित केलेल्या सवलत सूत्राची प्रत्येक बँकेने … Read more

साखरेच्या वाढत्या दरांवर सरकारचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून ४०० टनांची साठा मर्यादा लागू ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती| Sugar Stock Limit

Sugar Stock Limit

किसानवाणी : देशात गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या किरकोळ आणि घाऊक दरांमध्ये(Sugar Stock Limit)सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत केंद्र सरकारने साखर विक्रेत्यांवर साठा मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला असून, १ ऑगस्टपासून ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही विक्रेत्याला कमाल ४०० टन साखरेचाच साठा ठेवण्याची परवानगी असेल. … Read more

द्राक्ष बागायतदारांसाठी मोठा इशारा! भुरी-केवडा रोखण्यासाठी हीच योग्य वेळ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती |Grape Vineyard

Grape Vineyard

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध द्राक्ष उत्पादक(Grape Vineyard)पट्ट्यांमध्ये मागील आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली असून, बदलत्या हवामानामुळे आता द्राक्ष बागांमध्ये भुरी (Powdery Mildew) आणि केवडा (Downy Mildew) या रोगांच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिक, जुन्नर आणि नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात आर्द्रता वाढली असून काही भागांमध्ये केवडा रोगाची सुरुवात … Read more

सोयाबीनची पाने पिवळी पडतायत? कारण ओळखा, मगच करा उपाय; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Soybean Yellow Leaves

Soybean Yellow Leaves

किसानवाणी : राज्यात यंदा वेळेत पेरणी झालेल्या बहुतांश भागांमध्ये सोयाबीन पीक(Soybean Yellow Leaves)सध्या २० ते ३० दिवसांच्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकामध्ये पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे, झाडांचा जोम कमी होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अनेक शेतकरी या समस्येमुळे … Read more

देशी की विदेशी वृक्ष? शास्त्र काय सांगते, जाणून घ्या संपूर्ण सत्य | Tree Plantation

Tree Plantation

किसानवाणी : देशात पावसाळा सुरू झाला की वृक्षलागवडीबाबत सोशल मीडियावर (Tree Plantation)अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होताना दिसतात. विशेषतः निलगिरी, सुबाभूळ, ग्लिरिसिडिया यांसारख्या विदेशी वृक्षप्रजातींना पर्यावरणाचे शत्रू ठरवले जाते, तर दुसरीकडे फक्त देशी वृक्षांची लागवड करण्याचा आग्रह धरला जातो. मात्र या विषयाकडे भावनिक दृष्टिकोनातून नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आधुनिक वनीकरण, … Read more

हळदीत होणार मोठी क्रांती! गॅमा किरणांच्या साहाय्याने तयार होणार उच्च उत्पादनक्षम नवीन वाण | Turmeric Research Mutation Breeding

Turmeric Research Mutation Breeding

किसानवाणी : हळद हे भारतातील महत्त्वाचे मसाला पीक असून औषधी, पोषणमूल्य आणि निर्यातक्षमतेच्या दृष्टीने (Turmeric Research Mutation Breeding) त्याला विशेष महत्त्व आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादन देणारे, उच्च दर्जाचे आणि रोगांना प्रतिकार करणारे हळदीचे नवीन वाण विकसित करण्यासाठी संशोधनाला वेग आला आहे. या दिशेने वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण … Read more

Maharashtra Loan Waiver News 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या यादीत नाव नसले तरी मिळणार लाभ – कृषिमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Loan Waiver News 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक माहिती समोर (Maharashtra Loan Waiver News 2026) आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या कर्जमाफीच्या यादीत नसले तरी त्यांनी कोणतीही घाई किंवा चिंता करू नये, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीच्या … Read more

Fish Feed Guide | योग्य मत्स्य खाद्य निवडण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून ‘घ्या’

Fish Feed Guide

किसानवाणी : आधुनिक मत्स्यपालनामध्ये अधिक उत्पादन, कमी उत्पादन खर्च (Fish Feed Guide) आणि जास्त आर्थिक नफा मिळविण्यासाठी दर्जेदार, संतुलित आणि वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या मत्स्य खाद्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मत्स्यपालनातील एकूण खर्चापैकी सुमारे ५० ते ७० टक्के खर्च हा केवळ खाद्यावर होत असल्यामुळे योग्य खाद्याची निवड आणि त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हे यशस्वी मत्स्यपालनाचे … Read more

रानभाज्यांतील जैवसक्रिय घटकांचा खजिना; पोषणसुरक्षा, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी आरोग्यासाठी ठरतात वरदान | Wild Vegetables Bioactive Compounds

Wild Vegetables Bioactive Compounds

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि समृद्ध (Wild Vegetables Bioactive Compounds) जैवविविधतेमुळे अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात या भाज्या सहज मिळत असल्याने त्या कमी खर्चात उपलब्ध होणारा पौष्टिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक अन्नस्रोत म्हणून ओळखल्या जातात. पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांकडे आता आधुनिक वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वाने पाहिले … Read more