“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर … Read more

PM Kisan 23वा हप्ता कधी येणार? जूनअखेरीस 2 हजार रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता | PM Kisan 23rd Installment

PM Kisan 23rd Installment

किसानवाणी : देशभरात खरीप हंगामातील शेतीची कामे वेगाने सुरू झाली असून शेतकरी पेरणी, मशागतीसह विविध कृषी कामांमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan 23rd Installment) योजनेच्या २३ व्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. केंद्र सरकारकडून अद्याप २३ वा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा … Read more

“पीकविम्याचे 4 ट्रिगर काढले; 95 लाख हेक्टर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई!” | Maharashtra Crop Insurance PMFBY

Maharashtra Crop Insurance PMFBY

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२५ हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान सहन करावे लागले असतानाही अपेक्षित पीकविमा भरपाई मिळालेली नाही. यामागे पीकविमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर (Maharashtra Crop Insurance PMFBY) काढून टाकण्याचा निर्णय कारणीभूत ठरल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०२५ पीकविम्यापोटी आतापर्यंत सुमारे १५५० कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली … Read more

“कर्जमाफी की फसवणूक? लाभासाठी यंदाचे कर्ज भरणे बंधनकारक; शेतकऱ्यांमध्ये संताप” | Ahilyadevi Holkar Loan Waiver

Ahilyadevi Holkar Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Ahilyadevi Holkar Loan Waiver) जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत नवीन अटी समोर आल्या असून, या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाच्या आर्थिक वर्षातील … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! ‘ 2 लाखांपर्यंत ‘ कर्जमाफीची योजना लागू …|Maharashtra Karjmukti Yojana 2026

Maharashtra Karjmukti Yojana 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ (Maharashtra Karjmukti Yojana 2026) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी देण्यात येणार असून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना तसेच प्रोत्साहनपर … Read more

ॲग्रीस्टॅक नोंदणी म्हणजे काय? शेतकऱ्यांनी का करावी नोंदणी? जाणून ‘ घ्या ‘ सविस्तर माहिती | AgriStack Farmer ID

AgriStack Farmer ID

किसानवाणी : केंद्र सरकारने शेती क्षेत्राचे डिजिटल रूपांतरण करण्याच्या उद्देशाने ‘ॲग्रीस्टॅक’ ( AgriStack Farmer ID) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एक स्वतंत्र डिजिटल ओळख उपलब्ध करून देणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये ॲग्रीस्टॅक नोंदणीला वेग देण्यात … Read more

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक |PM Kisan AgriStack Registration

PM Kisan AgriStack Registration

कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद असलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित असून, या सर्व नोंदी येत्या १५ दिवसांत मोहीम स्वरूपात पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही कृषीविषयक योजनेचा लाभ … Read more

बांबू शेतीची सुवर्णसंधी ; बांबू लागवडीवर ‘ 100% ‘ अनुदान |Bamboo Farming MGNREGA

Bamboo Farming MGNREGA

किसानवाणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. त्यापैकी बांबू लागवड हा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे येत असून, मनरेगा आणि राष्ट्रीय बांबू मिशनच्या (Bamboo Farming MGNREGA) माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. काही प्रकल्पांमध्ये आणि पात्र लाभार्थी गटांसाठी लागवडीचा खर्च जवळपास पूर्णपणे … Read more

वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले? 48 तासांत तक्रार करा, ‘ थेट खात्यात’ मिळेल मदत… |Wild Animal Damage

Wild Animal Damage

किसानवाणी : शेती पिकांचे वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान ही राज्यातील अनेक शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या बनली आहे. रानडुक्कर, नीलगाय, माकडे, हरीण, गवा तसेच इतर वन्य प्राण्यांमुळे (Wild Animal Damage) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी शासनाकडून नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही मदत … Read more

“25 वर्षे वीज बिल शून्य! PM सूर्य घर योजनेत मिळते ₹78 हजारांची सब्सिडी” |PM Surya Ghar Yojana Rooftop Solar

PM Surya Ghar Yojana Rooftop Solar

किसानवाणी : देशभरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने अनेक ठिकाणी उच्चांक गाठला आहे. वाढत्या उकाड्यामुळे घराघरात पंखे, कुलर आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी विजेचा वापर वाढून नागरिकांच्या वीज बिलातही लक्षणीय वाढ होत आहे. अशा परिस्थितीत विजेच्या वाढत्या खर्चापासून दिलासा मिळवून देणारी केंद्र सरकारची पीएम सूर्य घर मोफत वीज (PM Surya Ghar … Read more