Farmer Compensation | अवकाळीग्रस्त १.३४ लाख शेतकऱ्यांना ३३४ कोटींची मदत मंजूर; डीबीटीने थेट खात्यात जमा होणार पैसे

Farmer Compensation

किसानवाणी : राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठा (Farmer Compensation) निर्णय घेतला आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे … Read more

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग उभारणीसाठी १००% अनुदान; जाणून घ्या पात्रता, अनुदान, आवश्यक कागदपत्रे |  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने राबविण्यात येत असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ही योजना राज्य … Read more

मोठी बातमी: खत लिंकिंगवर अखेर बंदी; शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर उत्पादने विकता येणार नाहीत | Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane

Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदी करताना इतर उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जाण्याच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने ‘लिंकिंग’ करून विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane) यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे … Read more

द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवडाभर करपा रोगाचा धोका जाणून ‘घ्या’ संपूर्ण अंदाज… | Grape Farming Blight Disease

Grape Farming Blight Disease

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी द्राक्ष उत्पादकांसाठी आगामी काही दिवस सावधगिरीचे ठरणार आहेत. वातावरणातील बदल, वाढलेली सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागांमध्ये करपा (Grape Farming Blight Disease) रोगाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरातील … Read more

महाराष्ट्रात मॉन्सूनची सर्वदूर हजेरी; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, कोकणात अतिवृष्टी | Maharashtra Rain Forecast

Maharashtra Rain Forecast

किसानवाणी : राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Maharashtra Rain Forecast) अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागाने आज (२५ जून) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून संबंधित भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणासह उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने … Read more

कर्जमाफीतून 12.71 लाख शेतकरी वंचित? सरकारच्या अटींवर विधानसभेत मोठा गदारोळ | Maharashtra Farm Loan Waiver

Maharashtra Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेतील (Maharashtra Farm Loan Waiver) अटींवरून विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या कर्जमाफीतील निकष कायम ठेवल्यामुळे राज्यातील तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आक्षेप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मांडला. सरकारने घातलेल्या अटींमुळे मोठ्या संख्येने … Read more

MahaBeej Recruitment 2026 | महाबीजमध्ये १९० कृषी सहायक पदांची भरती; कृषी पदवीधरांसाठी मोठी संधी

MahaBeej Recruitment 2026

किसानवाणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MahaBeej Recruitment 2026) मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाबीजच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला मोठी चालना मिळणार असून कृषी क्षेत्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांची तब्बल १९० पदे मंजूर … Read more

दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management

Drought Management

किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत … Read more

यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet

Bajra Farming Pearl Millet

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. बाजरी हे मूळतः कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य मानले जाणारे पीक आहे. कमी पाऊस, … Read more

“उतिसंवर्धित रोपांपासून तयार करा दर्जेदार ऊस बेणे मळा” | Sugarcane Tissue Culture

Sugarcane Tissue Culture

किसानवाणी : ऊस उत्पादनामध्ये अधिक उत्पादन, दर्जेदार बेणे (Sugarcane Tissue Culture) आणि रोगमुक्त लागवड साहित्य मिळविण्यासाठी उतिसंवर्धित (टिश्यू कल्चर) रोपांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या बेण्यामध्ये अनेकदा रोगांचा प्रादुर्भाव, उगवण क्षमतेत घट तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. याउलट उतिसंवर्धित रोपे वैज्ञानिक पद्धतीने तयार केली जात असल्यामुळे ती रोगमुक्त, जोमदार आणि एकसमान … Read more