सोयाबीन & भुईमूग पिकातील रूंद व अरूंद पानांच्या तणांमुळे उत्पादन घटतेय? तणनाशक वापरूनही तणे मरत नाहीत? मग जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय| VOSTRIX Herbicide

VOSTRIX Herbicide

किसानवाणी | सोयाबीन आणि भुईमूग ही महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मात्र या दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. अनेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करतात. अशावेळी नेमकी चूक कुठे होते आणि प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे … Read more

Forest Right Act | 1 लाखांहून अधिक वनहक्कधारकांना अजूनही मिळाला नाही Farmer ID; अनुदानासह अनेक योजनांवर परिणाम

Forest Right Act

किसानवाणी : राज्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ अर्थात Farmer ID (Forest Right Act) देण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, एक लाखाहून अधिक वनहक्कधारक शेतकरी अद्याप ‘एफआयडी’पासून वंचित असून, भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्षेत्रीय स्तरावरील समन्वयाचा अभाव, डिजिटल नोंदींची कमतरता तसेच तांत्रिक … Read more

कर्जमाफीत मोठा बदल! दोन जाचक अटी रद्द; लाखो शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा | Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar

Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar

किसानवाणी : राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती (Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar) योजनेत मोठा बदल करत दोन महत्त्वाच्या अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष … Read more

फळपीक विम्यासाठी अर्जाची शेवटची संधी! 14 जुलैपर्यंत करा अर्ज, नाहीतर मिळणार नाही लाभ | Crop Insurance PMFBY

Crop Insurance PMFBY

किसानवाणी : बदलत्या हवामानामुळे फळबागांचे वाढते नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांनी फळपीक विमा (Crop Insurance PMFBY) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, पावसाचा खंड तसेच वाढते तापमान यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत वर्ष … Read more

महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! ‘या’ 7 जिल्ह्यांतच हलक्या सरींची शक्यता| Maharashtra Rain News

Maharashtra Rain News

किसानवाणी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेला पावसाचा जोर आता ओसरला (Maharashtra Rain News) असून, मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असून, काही भागात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उकाड्याचा … Read more

शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

शेळीपालन सुरू करायचंय? सरकार देत आहे ५०% ते ७५% अनुदान, जाणून ‘घ्या’ विविध योजनांची सविस्तर माहिती | Goat Farming Scheme

Goat Farming Scheme

किसानवाणी : महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसायाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे (Goat Farming Scheme) पाहिले जाते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडूनही शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेळ्या खरेदी करण्यापासून ते शेड उभारणी, … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी माती, मुरूम, गाळ मोफत; रॉयल्टी पूर्णपणे माफ | Maharashtra Farmers Minor Minerals

Maharashtra Farmers Minor Minerals

किसानवाणी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विकासकामांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या (Maharashtra Farmers Minor Minerals) माती, मुरूम आणि गाळासारख्या गौण खनिजांवर रॉयल्टीमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्वतःच्या वापरासाठी या साहित्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार … Read more

१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने … Read more

ICRISAT Groundnut Varieties | भुईमुगाचे दोन नवीन वाण विकसित; ८१% ओलिक अॅसिड, ५३% तेलाचा मोठा फायदा

ICRISAT Groundnut Varieties

किसानवाणी : देशातील खाद्यतेल उत्पादनात वाढ करण्याबरोबरच भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अॅरिड ट्रॉपिक्स (ICRISAT Groundnut Varieties) ने भुईमुगाचे दोन नवीन उच्च ओलिक (High Oleic) वाण विकसित केले आहेत. या दोन्ही वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय समन्वित भुईमूग संशोधन प्रकल्पाने (AICRP-Groundnut) राष्ट्रीय … Read more