महाराष्ट्रात लवकरच पावसाची एंट्री; पुढील २-३ दिवसांत राज्यात धडकणार… |Maharashtra Monsoon
किसानवाणी : देशभरातील शेतकरी, नागरिक आणि हवामान अभ्यासकांचे लक्ष लागलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मॉन्सूनचे (Maharashtra Monsoon) आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने झाले असले तरी त्यानंतर त्याची प्रगती वेगाने सुरू असल्याने महाराष्ट्रातील … Read more