मोठी बातमी! मागील कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही आता ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी; सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री … Read more

Forest Right Act | 1 लाखांहून अधिक वनहक्कधारकांना अजूनही मिळाला नाही Farmer ID; अनुदानासह अनेक योजनांवर परिणाम

Forest Right Act

किसानवाणी : राज्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ अर्थात Farmer ID (Forest Right Act) देण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, एक लाखाहून अधिक वनहक्कधारक शेतकरी अद्याप ‘एफआयडी’पासून वंचित असून, भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्षेत्रीय स्तरावरील समन्वयाचा अभाव, डिजिटल नोंदींची कमतरता तसेच तांत्रिक … Read more

कर्जमाफीत मोठा बदल! दोन जाचक अटी रद्द; लाखो शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा | Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar

Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar

किसानवाणी : राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती (Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar) योजनेत मोठा बदल करत दोन महत्त्वाच्या अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष … Read more

पावसानंतर कपाशीवर मुळकुज रोगाचा वाढता धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच तातडीने करा उपाय | Cotton Root Rot Cotton Disease

Cotton Root Rot Cotton Disease

किसानवाणी : राज्यात बहुतांश भागात नुकताच समाधानकारक पाऊस झाला असून सध्या अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांत पावसाचा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा बदलत्या हवामानाचा परिणाम कपाशी पिकावरही होऊ शकतो. विशेषतः पावसानंतर अचानक उष्ण आणि कोरडे वातावरण निर्माण झाल्यास कपाशीमध्ये मुळकुज रोगाचा (Cotton Root Rot Cotton Disease) … Read more

फळपीक विम्यासाठी अर्जाची शेवटची संधी! 14 जुलैपर्यंत करा अर्ज, नाहीतर मिळणार नाही लाभ | Crop Insurance PMFBY

Crop Insurance PMFBY

किसानवाणी : बदलत्या हवामानामुळे फळबागांचे वाढते नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांनी फळपीक विमा (Crop Insurance PMFBY) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, पावसाचा खंड तसेच वाढते तापमान यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत वर्ष … Read more

आजचे बाजारभाव: सोयाबीन तेजीत, लसणाच्या दरात मोठी घसरण; कापूस, आले आणि डाळिंबाची स्थिती काय? | Maharashtra Agriculture Agri Market

Maharashtra Agriculture Agri Market

किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज विविध कृषी मालांच्या बाजारभावात (Maharashtra Agriculture Agri Market) संमिश्र चित्र पाहायला मिळाले. सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असली, तरी लसणाच्या बाजारावर दबाव कायम राहिला. कापसाच्या दरात किंचित वाढ झाली, तर आल्याच्या बाजारात वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये चढ-उतार दिसून आले. दुसरीकडे, डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढूनही बाजारभाव स्थिर राहिल्याचे … Read more

पावसाळ्यात गोठ्यात वाढणाऱ्या डास-गोमाशांवर नियंत्रण कसे ठेवावे?; दूध उत्पादन घटू नये यासाठी ‘हे’ उपाय करा | Cattle Shed Management

Cattle Shed Management

किसानवाणी : पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढते, जागोजागी पाणी साचते आणि गोठ्यामध्येही ओलसरपणा (Cattle Shed Management) निर्माण होतो. ही परिस्थिती डास, माशा, गोमाशा आणि इतर लहान कीटकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. इतकेच नव्हे, तर दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनातही मोठी घट होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात … Read more

महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! ‘या’ 7 जिल्ह्यांतच हलक्या सरींची शक्यता| Maharashtra Rain News

Maharashtra Rain News

किसानवाणी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेला पावसाचा जोर आता ओसरला (Maharashtra Rain News) असून, मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असून, काही भागात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उकाड्याचा … Read more

आता शेतजमीन खरेदीसाठी शेतकरी असल्याचा पुरावा अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Agricultural Land

Maharashtra Agricultural Land

किसानवाणी : महाराष्ट्रात कृषी जमीन खरेदीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका (Maharashtra Agricultural Land) स्पष्ट केली आहे. राज्यात शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. कोणत्याही परराज्यातील किंवा बिगर शेतकरी व्यक्तीला महाराष्ट्रात शेतकरी असल्याचा वैध पुरावा सादर केल्याशिवाय कृषी जमीन खरेदी करता … Read more

खरीपासाठी खतांचा पुरेसा साठा; युरिया-डीएपी उत्पादनातही मोठी वाढ, केंद्राचा दावा |Urea DAP Fertilizer Stock

Urea DAP Fertilizer Stock

किसानवाणी : खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने (Urea DAP Fertilizer Stock) खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामासाठी देशाची एकूण खतांची गरज ३८३.९० लाख टन इतकी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यापैकी २ जुलैपर्यंत १६३.३५ लाख टन, म्हणजेच सुमारे ४३ टक्के खतांचा … Read more