एल निनोचा इशारा! महाराष्ट्रातील खरीप शेतीसमोर कोणती मोठी आव्हाने? | El Nino Maharashtra Monsoon
किसानवाणी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( El Nino Maharashtra Monsoon ) यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा सुमारे १२ टक्के पावसाची तूट राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामागे ‘एल निनो’ची स्थिती हे प्रमुख कारण मानले जात आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, राज्यातील बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक … Read more