केळीचे भाव पडले तरी घाबरू नका; नफा टिकवायचा असेल तर ‘ हे ‘ करा |Banana Farming
किसानवाणी : केळी हे देशातील अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. वर्षभर मागणी असलेले हे पीक अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देते. मात्र काही वेळा बाजारातील चढ-उतार, वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक खर्च, हवामानातील बदल आणि अचानक घसरलेले बाजारभाव यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात. अनेकदा मार्केट डाऊन झाल्यानंतर उत्पादन खर्च निघणे देखील कठीण … Read more