कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना; भूमिहीन शेतमजुरांसाठी मोठी संधी |The Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme
किसानवाणी : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील भूमिहीन शेतमजुरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना” (The Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना शेतीयोग्य जमीन खरेदी करून दिली जाते. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळावी, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे … Read more