वांग्याची शेती फायदेशीर का? जाणून ‘ घ्या ‘ सविस्तर माहिती |Brinjal Vegetable Farming

किसानवाणी : भारतातील भाजीपाला पिकांमध्ये वांग्याच्या पिकाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर बाजारात मागणी असलेले हे पीक शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे साधन ठरत आहे. कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि तुलनेने कमी खर्चात घेता येणारे हे पीक असल्यामुळे अनेक शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी वांग्याच्या शेतीकडे (Brinjal Vegetable Farming) वळताना दिसत आहेत. योग्य नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन आणि रोग … Read more