वांगी पिकात येणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाय; शेतकऱ्यांनो जाणून ‘ घ्या ‘ संपूर्ण माहिती |Brinjal Farming

Brinjal Farming

किसानवाणी : वांग्याचे पीक हे भाजीपाला पिकांमध्ये महत्त्वाचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक मानले जाते. राज्यातील अनेक शेतकरी वांग्याची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत असतात. मात्र, उत्पादन वाढवण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते. हवामानातील बदल, रोगराई, कीड प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांची कमतरता आणि सिंचन व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे वांग्याच्या उत्पादनावर (Brinjal Farming) मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे … Read more