मिरची पिकात रोगांपासून बचावासाठी.. ‘हे’ व्यवस्थापन ठरेल फायदेशीर |Chilli Farming

Chilli Farming

किसानवाणी : मिरची हे राज्यातील तसेच देशातील महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. अनेक शेतकरी मिरची लागवड करून चांगले उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न मिळवतात. मात्र बदलते हवामान, जास्त आर्द्रता, तापमानातील चढ-उतार तसेच योग्य व्यवस्थापनाचा अभाव यामुळे मिरची पिकावर (Chilli Farming) विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. अनेकदा रोग आल्यावर उपाययोजना करण्याऐवजी रोग येण्यापूर्वीच योग्य काळजी घेतली तर … Read more