NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts

Maharashtra NPA Accounts

किसानवाणी : राज्यात सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुत्पादक (Maharashtra NPA Accounts) खात्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांवरच असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने यासाठी निश्चित केलेल्या सवलत सूत्राची प्रत्येक बँकेने … Read more

महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन | Maharashtra Women Farmers

Maharashtra Women Farmers

किसानवाणी : राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान, अर्थसाह्य, विविध हक्क(Maharashtra Women Farmers) आणि कृषी क्षेत्रातील सेवासुविधांचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा-२०२६’ अंतर्गत राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन करण्यात आली असून, महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे राजपत्रही … Read more

वन्य प्राण्यांमुळे 10 हजार ते 40 हजार कोटींचे पीक नुकसान; भरपाई मात्र फक्त 50 कोटींच्या आसपास | Maharashtra Wildlife

Maharashtra Wildlife

किसानवाणी : महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हा दिवसेंदिवस गंभीर (Maharashtra Wildlife) होत चाललेला प्रश्न असून, वर्षानुवर्षे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये केवळ नुकसानभरपाई नव्हे तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. सध्या वनविभागामार्फत पीक नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईची व्यवस्था असली तरी ती शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी नसल्याचे विविध … Read more

रानभाज्या ठरतात पोषणाचा खजिना; अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्मांचा समृद्ध स्रोत | Wild Vegetables

Wild Vegetables

किसानवाणी : ग्रामीण भागातील पारंपरिक आहारसंस्कृतीमध्ये रानभाज्यांना (Wild Vegetables) अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या हंगामात शेतीच्या बांधावर, माळरानावर तसेच जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अनेक वनस्पतींची पाने, कोवळे खोड आणि इतर भाग भाजी म्हणून वापरले जातात. महाराष्ट्रात तांदुळजा, अंबाडी, टाकळा, कोळभाजी, चवळीची पाने, शेपू यांसारख्या रानभाज्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहाराचा भाग आहेत. या … Read more

Soybean Yellow Mosaic Virus | सोयाबीन पीक पिवळं पडतंय? आधी कारण ओळखा, मगच करा उपाय

Soybean Yellow Mosaic Virus

किसानवाणी : सोयाबीन पिकात पिवळेपणा (Soybean Yellow Mosaic Virus) दिसू लागला की अनेक शेतकरी तातडीने खतांची किंवा औषधांची फवारणी करण्याचा निर्णय घेतात. मात्र, पिके पिवळी पडण्यामागे नेहमीच एकच कारण असते असे नाही. अन्नद्रव्यांची कमतरता, सततचा पाऊस, विषाणूजन्य रोग, रसशोषक किडी किंवा तणनाशकांचा चुकीचा वापर अशा अनेक कारणांमुळे सोयाबीनमध्ये पिवळेपणा दिसू शकतो. त्यामुळे कोणतेही औषध किंवा … Read more

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट | Maharashtra Monsoon Red Orange Alert

Maharashtra Monsoon Red Orange Alert

किसानवाणी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. राज्यात सध्या ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू असून पुढील तीन ते चार दिवसांत हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Maharashtra … Read more

एल निनोचा प्रभाव वाढणार! मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७% शक्यता; NOAA चा ताजा अंदाज | El Nino NOAA

El Nino NOAA

किसानवाणी : अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (El Nino NOAA) अंतर्गत कार्यरत असलेल्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CPC) ने एल निनोच्या स्थितीबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘ENSO: Recent Evolution, Current Status and Forecast’ या ताज्या अहवालानुसार, सध्या विकसित झालेली एल निनोची परिस्थिती येत्या काही महिन्यांत आणखी बळकट होण्याची शक्यता असून ती मार्च २०२७ पर्यंत … Read more

आंतरपिकांमध्ये कोणते तणनाशक फवारावे? जाणून ‘घ्या’ योग्य डोस आणि वेळ | Intercropping Herbicide

Intercropping Herbicide

किसानवाणी : राज्यात यंदा अनेक भागांमध्ये खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर तण (Intercropping Herbicide) नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे अनेक शेतकऱ्यांनी एकाच शेतात आंतरपिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, आंतरपिकांमध्ये कोणते तणनाशक वापरावे, कोणत्या प्रमाणात वापरावे आणि फवारणीची योग्य वेळ कोणती, याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. योग्य … Read more

सोयाबीनची उगवण कमी का होते? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे आणि प्रभावी उपाय | Soybean Germination

Soybean Germination

किसानवाणी : सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून चांगल्या (Soybean Germination) उत्पादनासाठी पेरणीनंतर बियाण्याची योग्य उगवण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक वेळा शेतकरी दर्जेदार बियाणे वापरूनही अपेक्षित उगवण होत नसल्याची तक्रार करतात. उगवण कमी होण्यामागे केवळ बियाण्याचा दर्जा कारणीभूत नसतो, तर त्यामागे जैविक, भौतिक, रासायनिक तसेच व्यवस्थापनाशी संबंधित अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन बियाणे धोरण; बनावट बियाण्यांवर बसणार कडक लगाम | Maharashtra Seed Policy Quality

Maharashtra Seed Policy Quality

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि प्रमाणित बियाणे (Maharashtra Seed Policy Quality) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करणार आहे. निकृष्ट आणि बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखणे, बियाणे व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करणे आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक सक्षम करणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय … Read more