शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने | Farmers Long March
मुंबई | राज्य सरकार आणि केंद्र सकारही अनेकदा शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करते, आश्वासनेही देते. मात्र केलेल्या घोषणांची आणि दिलेल्या आश्वासनांची क्वचितच पूर्तता होते. अशा वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. (Farmers Long March) शेतकऱ्यांना पुन्हा आहे त्याच प्रश्नांशी लढावे लागते. गेल्या काही दिवसांपासून कांदा, द्राक्षे आणि इतर शेतीमालाचे दर सातत्याने कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये … Read more