देशातील खरीप पेरणी 16% पिछाडीवर; सोयाबीन, भुईमूग, डाळी आणि कापूस पिकांची चिंता वाढली | Kharif Sowing India Agriculture
किसानवाणी : देशभरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांच्या (Kharif Sowing India Agriculture) पेरण्यांना वेग मिळाला असला, तरीही यंदाच्या हंगामातील पेरणी अद्यापही गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. जूनअखेरीस खरीप पेरणीतील तूट सुमारे २१ टक्के होती. त्यानंतर झालेल्या पावसामुळे पेरणीला काही प्रमाणात गती मिळाली असली तरी १० जुलैअखेर ही तूट अजूनही सुमारे १६ … Read more