हवामानातील बदलामुळे पिकांवर भुरीरोगाचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनो वेळीच ‘ घ्या ‘ काळजी | Powdery Mildew
किसानवाणी : हवामानातील बदल, वाढती आर्द्रता आणि वातावरणातील पोषक परिस्थिती यामुळे अनेक पिकांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतो. त्यामध्ये भुरीरोग (Powdery Mildew) हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः वातावरणात आर्द्रता वाढणे, सकाळच्या वेळी जास्त दव पडणे आणि हवामानात सातत्याने होणारे बदल यामुळे भुरीरोग झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि योग्य … Read more