द्राक्ष बागायतदारांसाठी मोठा इशारा! भुरी-केवडा रोखण्यासाठी हीच योग्य वेळ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती |Grape Vineyard

Grape Vineyard

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध द्राक्ष उत्पादक(Grape Vineyard)पट्ट्यांमध्ये मागील आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली असून, बदलत्या हवामानामुळे आता द्राक्ष बागांमध्ये भुरी (Powdery Mildew) आणि केवडा (Downy Mildew) या रोगांच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिक, जुन्नर आणि नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात आर्द्रता वाढली असून काही भागांमध्ये केवडा रोगाची सुरुवात … Read more

द्राक्षातील भुरी रोगावर जैविक पद्धतीने करा प्रभावी नियंत्रण; ‘या’ सूचक झाडांवर ठेवा लक्ष | Grape Farming Powdery Mildew

Grape Farming Powdery Mildew

किसानवाणी : यंदाच्या हंगामात पावसामध्ये सातत्याने खंड पडत असल्यामुळे (Grape Farming Powdery Mildew) द्राक्ष बागांमधील रोग व्यवस्थापनाचे चित्र बदलताना दिसत आहे. मागील आठवड्यात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार याही आठवड्यात बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे कोकण किनारपट्टी आणि उत्तर कोकणातील घाटमाथा या भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक असून, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील … Read more

द्राक्ष उत्पादक सावधान! पावसानंतर ‘या’ रोगांचा वाढणार धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा | Maharashtra Agriculture Monsoon

Maharashtra Agriculture Monsoon

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी सध्या मुसळधार पावसाचा (Maharashtra Agriculture Monsoon) प्रभाव मुख्यतः कोकण किनारपट्टीपुरताच मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि द्राक्ष उत्पादक पट्ट्यात अजूनही सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामानातील बदलांचा विचार करता ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असून त्याचा परिणाम मॉन्सूनवर दिसून येत आहे. दुसरीकडे आयओडी (Indian Ocean Dipole) अद्याप तटस्थ स्थितीत … Read more

हवामानातील बदलामुळे पिकांवर भुरीरोगाचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनो वेळीच ‘ घ्या ‘ काळजी | Powdery Mildew

Powdery Mildew

किसानवाणी : हवामानातील बदल, वाढती आर्द्रता आणि वातावरणातील पोषक परिस्थिती यामुळे अनेक पिकांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतो. त्यामध्ये भुरीरोग (Powdery Mildew) हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः वातावरणात आर्द्रता वाढणे, सकाळच्या वेळी जास्त दव पडणे आणि हवामानात सातत्याने होणारे बदल यामुळे भुरीरोग झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि योग्य … Read more