द्राक्ष उत्पादक सावधान! पावसानंतर ‘या’ रोगांचा वाढणार धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा | Maharashtra Agriculture Monsoon

Maharashtra Agriculture Monsoon

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी सध्या मुसळधार पावसाचा (Maharashtra Agriculture Monsoon) प्रभाव मुख्यतः कोकण किनारपट्टीपुरताच मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि द्राक्ष उत्पादक पट्ट्यात अजूनही सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामानातील बदलांचा विचार करता ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असून त्याचा परिणाम मॉन्सूनवर दिसून येत आहे. दुसरीकडे आयओडी (Indian Ocean Dipole) अद्याप तटस्थ स्थितीत … Read more

हवामानातील बदलामुळे पिकांवर भुरीरोगाचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनो वेळीच ‘ घ्या ‘ काळजी | Powdery Mildew

Powdery Mildew

किसानवाणी : हवामानातील बदल, वाढती आर्द्रता आणि वातावरणातील पोषक परिस्थिती यामुळे अनेक पिकांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतो. त्यामध्ये भुरीरोग (Powdery Mildew) हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः वातावरणात आर्द्रता वाढणे, सकाळच्या वेळी जास्त दव पडणे आणि हवामानात सातत्याने होणारे बदल यामुळे भुरीरोग झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि योग्य … Read more