द्राक्ष बागेत बुरशीजन्य की जिवाणूजन्य करपा? चुकीची फवारणी टाळण्यासाठी जाणून घ्या ‘हा’ फरक | Grape Disease Management
किसानवाणी : द्राक्ष उत्पादकांसाठी पावसाळ्याचा कालावधी हा रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने(Grape Disease Management) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील बहुतांश द्राक्ष पट्ट्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरड छाटणीला साधारण तीन महिने पूर्ण झालेले असतात. याच अवस्थेत द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य करपा आणि जिवाणूजन्य करपा या दोन प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही रोगांची सुरुवातीची लक्षणे काही प्रमाणात … Read more