“बोअरवेल कोरडी पडतेय? पावसाचे पाणी वापरून असा करा भूजल पुनर्भरण!” | Groundwater Recharge

Groundwater Recharge

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध जलस्रोतांचे (Groundwater Recharge) संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. राज्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत बदलते असून काही भागांत ४०० मिलिमीटर तर काही भागांत तब्बल ६००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ४० ते १०० पावसाळी दिवस असतात. राज्यातील पाण्याच्या स्रोतांच्या सरासरी … Read more

बेसिल पिकाची वाढ थांबली? कारणे आणि उपाय समजून ‘ घ्या ‘|Basil Crop Farming

Basil Crop Farming

किसानवाणी : औषधी आणि सुगंधी वनस्पतींमध्ये बेसिल या पिकाला मोठी मागणी आहे. परफ्यूम, औषधनिर्मिती, हर्बल उत्पादने तसेच तेल उत्पादनासाठी बेसिलची (Basil Crop Farming ) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र अनेक शेतकऱ्यांना बेसिल पिकात एक सामान्य समस्या दिसून येते, ती म्हणजे पिकावर लवकर तुरा येणे आणि त्यानंतर वाढ खुंटणे. या समस्येमुळे झाडांची उंची कमी राहते, … Read more