शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

Sustainable Farming | एल-निनोच्या संकटात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपाय; मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती शक्य

Sustainable Farming

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनो हवामान प्रणालीचे सावट असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची तसेच दोन पावसांमधील खंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य पिकांची निवड, … Read more

BBF Farming | कमी पाऊस असो की अतिवृष्टी, बीबीएफ लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

BBF Farming

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी अत्यल्प पाऊस, कधी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस, तर कधी अतिवृष्टी अशा अनिश्चित परिस्थितीचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत आहे. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो, तर कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत … Read more

“बोअरवेल कोरडी पडतेय? पावसाचे पाणी वापरून असा करा भूजल पुनर्भरण!” | Groundwater Recharge

Groundwater Recharge

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध जलस्रोतांचे (Groundwater Recharge) संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. राज्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत बदलते असून काही भागांत ४०० मिलिमीटर तर काही भागांत तब्बल ६००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ४० ते १०० पावसाळी दिवस असतात. राज्यातील पाण्याच्या स्रोतांच्या सरासरी … Read more

“पाणीटंचाई टाळायची? मग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे दुर्लक्ष करू नका!” | Rainwater Harvesting

Rainwater Harvesting

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी पुरेसा पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जात नसल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर, हवामान बदलाचे परिणाम आणि शेतीसाठी वाढती पाण्याची गरज यामुळे जलसंधारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवण … Read more

“एल निनोचा फळबागांवर धोका; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा” | El Nino

El Nino

किसानवाणी : एल निनोच्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे फळपिकांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कृषी विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. साळवे यांनी केले आहे. श्री. साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील तापमानात होणारी वाढ … Read more

‘सुपर एल निनोच्या’ पार्श्वभूमीवर जल, मृदा संधारणास द्या प्राधान्य; कोरडवाहू शेतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला… | Water Conservation

Water Conservation

किसानवाणी : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसमोर हवामान बदल आणि संभाव्य ‘सुपर एल निनो’मुळे (Water Conservation) नवीन आव्हाने उभी राहत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या सुपर एल निनो परिस्थितीचा परिणाम भारतातील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा भागात पावसाचे अनियमित वितरण, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ पावसाचा खंड अशा परिस्थिती निर्माण … Read more

‘एल निनो’चं संकट; जलयुक्त शिवार अभियान २.० साठी १७० कोटी मंजूर, ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी | Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

किसानवाणी : राज्यात संभाव्य ‘एल निनो’च्या संकटामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मृद व जलसंधारण विभागाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ (Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी … Read more

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : ‘प्रती थेंब अधिक पीक’ अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान | PM Krishi Sinchan Yojana

PM Krishi Sinchan Yojana

किसानवाणी : कृषी क्षेत्रात पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, शेती उत्पादनात वाढ करणे आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PM Krishi Sinchan Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ‘प्रती थेंब अधिक पीक’ या सूक्ष्म सिंचन घटकाद्वारे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन प्रणाली उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. कृषी विभागामार्फत … Read more