“बोअरवेल कोरडी पडतेय? पावसाचे पाणी वापरून असा करा भूजल पुनर्भरण!” | Groundwater Recharge

Groundwater Recharge

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध जलस्रोतांचे (Groundwater Recharge) संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. राज्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत बदलते असून काही भागांत ४०० मिलिमीटर तर काही भागांत तब्बल ६००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ४० ते १०० पावसाळी दिवस असतात. राज्यातील पाण्याच्या स्रोतांच्या सरासरी … Read more

“पाणीटंचाई टाळायची? मग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे दुर्लक्ष करू नका!” | Rainwater Harvesting

Rainwater Harvesting

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी पुरेसा पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जात नसल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर, हवामान बदलाचे परिणाम आणि शेतीसाठी वाढती पाण्याची गरज यामुळे जलसंधारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवण … Read more