BBF Farming | कमी पाऊस असो की अतिवृष्टी, बीबीएफ लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान
किसानवाणी : हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी अत्यल्प पाऊस, कधी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस, तर कधी अतिवृष्टी अशा अनिश्चित परिस्थितीचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत आहे. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो, तर कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत … Read more