सोयाबीन & भुईमूग पिकातील रूंद व अरूंद पानांच्या तणांमुळे उत्पादन घटतेय? तणनाशक वापरूनही तणे मरत नाहीत? मग जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय| VOSTRIX Herbicide

VOSTRIX Herbicide

किसानवाणी | सोयाबीन आणि भुईमूग ही महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मात्र या दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. अनेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करतात. अशावेळी नेमकी चूक कुठे होते आणि प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे … Read more

शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

Sustainable Farming | एल-निनोच्या संकटात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपाय; मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती शक्य

Sustainable Farming

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनो हवामान प्रणालीचे सावट असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची तसेच दोन पावसांमधील खंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य पिकांची निवड, … Read more

BBF Farming | कमी पाऊस असो की अतिवृष्टी, बीबीएफ लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

BBF Farming

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी अत्यल्प पाऊस, कधी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस, तर कधी अतिवृष्टी अशा अनिश्चित परिस्थितीचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत आहे. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो, तर कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत … Read more

टोकण यंत्राने बियाणे लागवड करा; कमी बियाण्यात योग्य रोपसंख्या आणि उत्पादनात मोठी वाढ | Seed Sowing Equipment

Seed Sowing Equipment

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पाऊस, दीर्घकालीन पावसाचा खंड किंवा अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे यांसारख्या परिस्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम (Seed Sowing Equipment) होत आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा करणे आणि पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी अनुकूल जमीन तयार करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी रुंद … Read more

खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धा निकाल जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर दमदार कामगिरी | Kharif Crop Competition 2025

Kharif Crop Competition 2025

कोल्हापूर : राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा’ (Kharif Crop Competition 2025) योजनेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे … Read more