सोयाबीनची पाने पिवळी पडतायत? कारण ओळखा, मगच करा उपाय; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Soybean Yellow Leaves

Soybean Yellow Leaves

किसानवाणी : राज्यात यंदा वेळेत पेरणी झालेल्या बहुतांश भागांमध्ये सोयाबीन पीक(Soybean Yellow Leaves)सध्या २० ते ३० दिवसांच्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकामध्ये पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे, झाडांचा जोम कमी होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अनेक शेतकरी या समस्येमुळे … Read more

सोयाबीनची उगवण कमी का होते? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे आणि प्रभावी उपाय | Soybean Germination

Soybean Germination

किसानवाणी : सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून चांगल्या (Soybean Germination) उत्पादनासाठी पेरणीनंतर बियाण्याची योग्य उगवण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक वेळा शेतकरी दर्जेदार बियाणे वापरूनही अपेक्षित उगवण होत नसल्याची तक्रार करतात. उगवण कमी होण्यामागे केवळ बियाण्याचा दर्जा कारणीभूत नसतो, तर त्यामागे जैविक, भौतिक, रासायनिक तसेच व्यवस्थापनाशी संबंधित अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे … Read more

पाऊस लांबल्याने कोणते पीक घ्यावे? उशिराच्या खरीपासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Delayed Monsoon

Delayed Monsoon

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस (Delayed Monsoon) झालेला नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. विशेषतः सोयाबीन पेरणीचा कालावधी अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता कोणत्या पिकांची निवड करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळही अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठाने पावसाच्या … Read more

सोयाबीन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून बियाण्यांची मदत | Maharashtra Farmers Soybean Re Sowing

Maharashtra Farmers Soybean Re Sowing

किसानवाणी : राज्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे (Maharashtra Farmers Soybean Re Sowing) नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीन तसेच काही भागात कापसाचे पीक उगवले नाही. त्यातच अनेक भागांमध्ये पावसानेही पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुबार पेरणी करावी … Read more

पेरणीनंतर पावसाचा खंड पडला? मग पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय |Dry Spell After Sowing

Dry Spell After Sowing

किसानवाणी : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्यानंतर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची कामे (Dry Spell After Sowing) पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन उगवण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य वेळी योग्य … Read more

सोयाबीन उत्पादकांसाठी मोठी सूचना! ‘एल निनो’ परिस्थितीत असे करा पीक व्यवस्थापन | Soybean Crop Management

Soybean Crop Management

किसानवाणी : राज्यातील एकूण सोयाबीन क्षेत्रापैकी ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भ (Soybean Crop Management) या दोन विभागांत आहे. या भागातील बहुतांश शेती पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसातील चढ-उतारांचा थेट परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर होतो. विशेषतः लातूर, नांदेड, जालना, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची … Read more

देशात 100 लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड; महाराष्ट्रात 90% पेरण्या पूर्ण, ‘सोपा’चा मोठा अहवाल | Soybean Sowing

Soybean Sowing

देशातील खरीप हंगामातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असलेल्या सोयाबीनची लागवड (Soybean Sowing) यंदा वेगाने पूर्ण होत असून, आतापर्यंत देशात सुमारे 100 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सुमारे 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या … Read more

सोयाबीन & भुईमूग पिकातील रूंद व अरूंद पानांच्या तणांमुळे उत्पादन घटतेय? तणनाशक वापरूनही तणे मरत नाहीत? मग जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय| VOSTRIX Herbicide

VOSTRIX Herbicide

किसानवाणी | सोयाबीन आणि भुईमूग ही महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मात्र या दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. अनेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करतात. अशावेळी नेमकी चूक कुठे होते आणि प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे … Read more

शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

Sustainable Farming | एल-निनोच्या संकटात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपाय; मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती शक्य

Sustainable Farming

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनो हवामान प्रणालीचे सावट असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची तसेच दोन पावसांमधील खंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य पिकांची निवड, … Read more