खानदेशातील केळी उत्पादक अडचणीत; ५० दिवसांच्या उकाड्याने वाढ खुंटली|Khandesh Banana Crop
किसानवाणी : खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर यंदा अतिउष्णतेचे मोठे संकट उभे राहिले आहे. एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत तब्बल ५० दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याने कांदेबाग केळी (Khandesh Banana Crop) पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. केळी हे तुलनेने संवेदनशील पीक असून ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान … Read more