भात रोपवाटिकेसाठी नवे मार्गदर्शन; बीजप्रक्रिया, खत आणि ‘रहू’ पद्धतीची संपूर्ण माहिती | Paddy Crop Advisory Rahu Method

Paddy Crop Advisory Rahu Method

किसानवाणी : भात रोपवाटिकेची वेळेत पेरणी, योग्य खत व्यवस्थापन आणि मोड (Paddy Crop Advisory Rahu Method) आलेल्या बियाण्यांचा वापर केल्यास निरोगी रोपे तयार होऊन पुढील लागवडीस मोठी मदत होणार आहे. कोकण विभागातील ज्या भागांमध्ये खरीप हंगामातील भात रोपवाटिकेची पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी विलंब न करता गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू … Read more

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग उभारणीसाठी १००% अनुदान; जाणून घ्या पात्रता, अनुदान, आवश्यक कागदपत्रे |  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने राबविण्यात येत असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ही योजना राज्य … Read more

पॉलिहाउस शेतीत यश हवे? मग जागा आणि दिशा निवडताना करू नका या चुका… | Polyhouse Farming Protected Cultivation

Polyhouse Farming Protected Cultivation

किसानवाणी : पॉलिहाउस शेती ही आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शेती पद्धती (Polyhouse Farming Protected Cultivation) असून कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन आणि दर्जेदार माल मिळवण्यासाठी ती प्रभावी पर्याय मानली जाते. मात्र पॉलिहाउस प्रकल्पाचे यश केवळ संरचना उभारण्यावर अवलंबून नसून योग्य जागेची निवड, शास्त्रोक्त दिशेने उभारणी, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठेचे नियोजन आणि तांत्रिक व्यवस्थापन यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. … Read more

मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

Konkan Agriculture Crop Advisory

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी … Read more

मोठी बातमी: खत लिंकिंगवर अखेर बंदी; शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर उत्पादने विकता येणार नाहीत | Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane

Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदी करताना इतर उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जाण्याच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने ‘लिंकिंग’ करून विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane) यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे … Read more

द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवडाभर करपा रोगाचा धोका जाणून ‘घ्या’ संपूर्ण अंदाज… | Grape Farming Blight Disease

Grape Farming Blight Disease

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी द्राक्ष उत्पादकांसाठी आगामी काही दिवस सावधगिरीचे ठरणार आहेत. वातावरणातील बदल, वाढलेली सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागांमध्ये करपा (Grape Farming Blight Disease) रोगाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरातील … Read more

महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा? महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल… | Women Farmers Maharashtra Agriculture

Women Farmers Maharashtra Agriculture

किसानवाणी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा (Women Farmers Maharashtra Agriculture) सहभाग ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून दुग्ध व्यवसायापर्यंत आणि मत्स्यव्यवसायापासून कुक्कुटपालनापर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भार महिला सांभाळत असल्या तरी आजही त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळालेली नाही. बहुतांश शासकीय योजना, कृषी धोरणे आणि अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीची … Read more

महाराष्ट्रातील देशी पशुधन धोक्यात? जाणून ‘घ्या’ संवर्धन का झाले अत्यावश्यक…| Maharashtra Livestock Biodiversity

Maharashtra Livestock Biodiversity

किसानवाणी : महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून शेतीबरोबरच पशुपालन (Maharashtra Livestock Biodiversity) हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. राज्यात विविध प्रकारच्या देशी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुट जाती आढळतात. या स्थानिक पशुधन जातींमध्ये विशिष्ट आनुवंशिक गुणधर्म, रोगप्रतिकारक क्षमता, स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि कमी खर्चात उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे त्यांचे संवर्धन … Read more

जांभळाची नासाडी थांबवा! ‘या’ यंत्रातून तासाला 80 किलो गर, बियांमधूनही कमाई | Jamun Processing Pulp Machine

Jamun Processing Pulp Machine

किसानवाणी : पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ (Jamun Processing Pulp Machine) पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ आता व्यावसायिक शेतीतही आपले स्थान निर्माण करत आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडांमध्ये जांभळाची गणना केली जाते. गडद जांभळ्या-काळ्या रंगाची, आंबट-गोड आणि किंचित तुरट चव असलेली ही फळे पौष्टिकतेबरोबरच आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. … Read more

हस्त बहराचे नियोजन करून कागदी लिंबातून मिळवा अनेकपटीने अधिक नफा; जाणून ‘घ्या’ संपूर्ण व्यवस्थापन |lemon farming

lemon farming

किसानवाणी : कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र बाजारपेठेतील मागणी आणि उपलब्धता यांचा विचार करता उन्हाळ्यात मिळणाऱ्या लिंबांना (lemon farming) सर्वाधिक दर मिळतो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात फळांची उपलब्धता होण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हस्त बहरामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुलधारणा होते आणि त्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत फळे … Read more