रानभाज्या ठरतात पोषणाचा खजिना; अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्मांचा समृद्ध स्रोत | Wild Vegetables
किसानवाणी : ग्रामीण भागातील पारंपरिक आहारसंस्कृतीमध्ये रानभाज्यांना (Wild Vegetables) अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या हंगामात शेतीच्या बांधावर, माळरानावर तसेच जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अनेक वनस्पतींची पाने, कोवळे खोड आणि इतर भाग भाजी म्हणून वापरले जातात. महाराष्ट्रात तांदुळजा, अंबाडी, टाकळा, कोळभाजी, चवळीची पाने, शेपू यांसारख्या रानभाज्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहाराचा भाग आहेत. या … Read more