मोठी बातमी! मागील कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही आता ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी; सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री … Read more

बोगस फळरोप विक्रेत्यांना मोठा दिलासा? पहिल्या गुन्ह्यात आता कारावास नाही; नवा कायदा मंजूर | Fruit Sapling Sales Amendment Bill

Fruit Sapling Sales Amendment Bill

किसानवाणी : राज्यातील फळरोप विक्री व्यवसायाशी संबंधित कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करणारे ‘महाराष्ट्र फळांचे रोपमळे आणि फळांच्या रोपांची विक्री (नियमन) (सुधारणा) विधेयक, २०२६'(Fruit Sapling Sales Amendment Bill) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी (ता. १०) मंजूर करण्यात आले. या सुधारणेनुसार फळरोपांच्या विक्रीतील प्रथमच झालेल्या किरकोळ आणि तांत्रिक स्वरूपाच्या उल्लंघनांसाठी कारावासाची शिक्षा रद्द करण्यात आली असून त्याऐवजी आर्थिक … Read more

आता शेतजमीन खरेदीसाठी शेतकरी असल्याचा पुरावा अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Agricultural Land

Maharashtra Agricultural Land

किसानवाणी : महाराष्ट्रात कृषी जमीन खरेदीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका (Maharashtra Agricultural Land) स्पष्ट केली आहे. राज्यात शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. कोणत्याही परराज्यातील किंवा बिगर शेतकरी व्यक्तीला महाराष्ट्रात शेतकरी असल्याचा वैध पुरावा सादर केल्याशिवाय कृषी जमीन खरेदी करता … Read more

Tribal Farmer Relief | वनपट्टाधारकांसाठी मोठा निर्णय! आता मिळणार फार्मर आयडी, पीक कर्ज आणि सरकारी योजनांचा लाभ

Tribal Farmer Relief

किसानवाणी : वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टे मिळालेल्या आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वनपट्टाधारकांसाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र गाव नमुना ७ ई आणि गाव नमुना १२ ई तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील दोन लाखांहून अधिक वनपट्टाधारक कुटुंबांना फार्मर आयडी, पीक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना, ॲग्रीस्टॅक … Read more

Zoonotic Diseases | प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा वाढता धोका; ‘वन हेल्थ’ प्रणालीची गरज का वाढली?

Zoonotic Diseases

किसानवाणी : प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणारे संसर्गजन्य आजार म्हणजेच प्राणिजन्य आजार (Zoonotic Diseases) ही सध्या जगासमोरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत उद्भवलेल्या अनेक नव्या संसर्गजन्य रोगांचे मूळ प्राण्यांमध्ये असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बदलते हवामान, वाढते शहरीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवास, प्राणिजन्य उत्पादनांचा वाढता व्यापार तसेच भटक्या जनावरांची वाढती संख्या यामुळे … Read more

Teak Rising Demand | सागवानाला वाढती मागणी; महाराष्ट्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी नवी संधी

Teak Rising Demand

किसानवाणी : महाराष्ट्राने सागवानावरील तोड निर्बंध हटवल्याने शेतकऱ्यांसाठी वनशेतीचे नवे दालन खुले; मात्र दर्जेदार रोपे, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि पारदर्शक बाजारव्यवस्था यांची गरज कायम. महाराष्ट्र शासनाने ९ जून २०२६ रोजी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील वनशेतीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ अंतर्गत साग किंवा सागवान (Teak Rising Demand) या प्रजातीला नियमनाधीन वृक्षांच्या … Read more

‘एल निनो’चं संकट; जलयुक्त शिवार अभियान २.० साठी १७० कोटी मंजूर, ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी | Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

किसानवाणी : राज्यात संभाव्य ‘एल निनो’च्या संकटामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मृद व जलसंधारण विभागाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ (Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी … Read more

Agriculture Vihir Yojana : नवीन विहीर योजनेकरीता कोणती कागदपत्रे लागतात, पहा संपूर्ण कागदपत्रांची यादी

Agriculture Vihir Yojana

Agriculture Vihir Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने विविध विहीर योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये मागेल त्याला विहीर योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना यांचा समावेश आहे. विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, पिकांना खात्रीशीर पाणीपुरवठा … Read more