सोयाबीन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून बियाण्यांची मदत | Maharashtra Farmers Soybean Re Sowing

Maharashtra Farmers Soybean Re Sowing

किसानवाणी : राज्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे (Maharashtra Farmers Soybean Re Sowing) नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीन तसेच काही भागात कापसाचे पीक उगवले नाही. त्यातच अनेक भागांमध्ये पावसानेही पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुबार पेरणी करावी … Read more