Farm Loan Waiver | 1.05 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ई-केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही

Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ (Farm Loan Waiver) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील 1,276 गावांमधील एकूण 1 लाख 5 हजार 128 शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 769 शेतकऱ्यांनी ई-केवायसी (आधार … Read more

Maharashtra Loan Waiver News 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या यादीत नाव नसले तरी मिळणार लाभ – कृषिमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Loan Waiver News 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक माहिती समोर (Maharashtra Loan Waiver News 2026) आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या कर्जमाफीच्या यादीत नसले तरी त्यांनी कोणतीही घाई किंवा चिंता करू नये, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीच्या … Read more

सोयाबीन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून बियाण्यांची मदत | Maharashtra Farmers Soybean Re Sowing

Maharashtra Farmers Soybean Re Sowing

किसानवाणी : राज्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे (Maharashtra Farmers Soybean Re Sowing) नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीन तसेच काही भागात कापसाचे पीक उगवले नाही. त्यातच अनेक भागांमध्ये पावसानेही पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुबार पेरणी करावी … Read more

होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply

Hormuz Strait Urea Supply

किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता … Read more

शेतकरी कर्जमाफी: २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब, मंत्रिमंडळाची मान्यता | Farm Loan Waiver

Farm Loan Waiver

मुंबई | गेल्या वर्षभरात अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती, अतिवृष्टी तसेच विविध नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला होता. उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची (Farm Loan Waiver) महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. अर्थसंकल्पात … Read more

दोडका लागवडीत मिळवा अधिक उत्पादन; जाणून ‘ घ्या ‘ संपूर्ण व्यवस्थापन |Ridge Gourd Farming

Ridge Gourd Farming

किसानवाणी : दोडका हे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक (Ridge Gourd Farming) आहे. दोडक्याला बाजारात वर्षभर मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. योग्य नियोजन, हवामान, खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण याकडे लक्ष दिल्यास दोडका पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. दोडका हे उष्ण आणि दमट हवामानात चांगले वाढणारे … Read more

मे महिन्यात करा योग्य पीक निवड, वाढू शकते उत्पादन आणि नफा | May Crop Planning

May Crop Planning

किसानवाणी : मे महिना हा शेती नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची चाहूल लागण्याचा हा कालावधी असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पिकांची निवड (May Crop Planning) करणे आवश्यक ठरते. हवामान, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांची निवड केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते आणि आर्थिक फायदा देखील मिळू शकतो. … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; बाप आणि मुलगा होऊ शकणार स्वतंत्र लाभार्थी | Government Agriculture Guideline

Government Agriculture Guideline

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून महत्त्वाचे मार्गदर्शक धोरण (Government Agriculture Guideline) जाहीर करण्यात आले असून, विविध शासकीय कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार काही विशिष्ट अटी पूर्ण केल्यास बाप आणि मुलगा हे स्वतंत्र लाभार्थी म्हणून पात्र ठरू शकणार आहेत. या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना कृषी योजनांचा लाभ मिळवणे अधिक … Read more