शेतकरी बंधूनो.. आता कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘हा’ आयडी आवश्यक | Agri stack Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर युनिक आयडी’ (ॲग्री स्टॅक – Agri stack Scheme) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची माहिती आधार कार्डशी संलग्न करावी लागणार आहे. याशिवाय, पीएम किसान, पीक विमा आणि इतर कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी … Read more

अवघ्या 27×27 फूट जागेत वर्षाला 15 ते 20 लाखांची कमाई; खेकडा पालनातून इंजिनीअरने बदलली आयुष्याची दिशा | Crab Farming

किसानवाणी | जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातल्या आंधळी गावच्या मयूर जगदाळे या तरूणांन हेच सिध्द करून दाखवलय. त्यानं अवघ्या 27 बाय 27 फूट जागेत तब्बल 20 लाखांची कमाई करून देणारा प्रकल्प यशस्वी केलाय. इतक्या कमी जागेत इतकी प्रचंड कमाई करून देणारा असा कोणता प्रकल्प मयूरनं उभारलाय … Read more

ऊसतोड कामगारांसाठी शासनाची विमा योजना, जाणून घ्या सविस्तर | Sugarcane Workers Accident Insurance Scheme

किसानवाणी | साखर कारखानदारीमध्ये ऊसतोड कामगार (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) हा महत्त्वाचा घटक मानला जातो. ऊसतोड करत असताना उसतोड कामगारांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती बरोबरच इतरही अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र अशा घटना घडल्यास अपघाती विमा नसल्याने उसतोड कामगारांना नुकसानीस सामोरे जावे लागते. ऊसतोड कामगारांच्या बाबतीतील हीच समस्या दुर करण्यासाठी राज्य … Read more

शेतकरी बंधूनो.. ऊस उत्पादन वाढीसाठी करा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानचा वापर, जाणून घ्या सविस्तर | AI Technology for Sugarcane Farming

किसानवाणी | Artificial intelligence : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही आधुनिक युगातील सर्वात वेगाने विकसित होणारी तंत्रज्ञानाची शाखा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषतः ऊस पिकांच्या उत्पादनात एआयचा वापर येत्या काळात अधिक फायदेशीर ठरणार आहे. एआय कसे बदलते आहे ऊस शेती? – AI Technology for Sugarcane Farming डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर १) … Read more

राज्यात थंडीचा जोर वाढला, काही जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता | Weather Update 14 Nov. 2024

किसानवाणी | कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात थंडीची चादर पसरली (Weather Update) आहे. किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येत असून, उत्तर महाराष्ट्रात तर तो ११ अंशांपर्यंत घसरला आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दुसरीकडे, दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र ढगाळ हवामान असून, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि … Read more

कृषी पदवीधरांवर शेतकऱ्यांना उभारी देण्याची जबाबदारी – विलास शिंदे

किसानवाणी | मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधरांवर येथील शेतकरी समाजाला उभारी देण्याची जबाबदारी आहे. मराठवाड्यात कार्व्हर सारखे शेतकरी तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ व्या वार्षिक अधिवेशनात बुधवारी … Read more

उच्चशिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता सुरू केला व्यवसाय; आज आहे महिन्याला २ लाखांहून अधिक कमाई! Small Business Idea

किसानवाणी | उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशी तरूण-तरूणी नोकरीच्या मागे लागताना दिसतात. परंतु ज्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे, इतरांसाठी रोजगार निर्माण करायचा आहे, ते मात्र व्यवसायाकडे (Small Business Idea) वळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐश्वर्या पाटील ही तरूणी यापैकीच एक. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर तिनं देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायातून … Read more

शेतकऱ्यांची रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या भांडवलाची चिंता मिटली; नाबार्डच्या पुढाकाराने मार्ग मोकळा | Silk Industry Loan

किसानवाणी | राज्यातील रेशीम उद्योगाला (Silk Industry ) दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांच्या रेशीम संचालनालयाच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शेतकरी आता रेशीम उत्पादनासाठी सहजपणे बँकांकडून कर्ज घेऊ शकणार आहेत. नाबार्डने रेशीम उद्योगासाठी विशेष प्रकल्प अहवाल तयार केला असून, तो सर्व बँकांना पाठवण्यात आला आहे. यापूर्वी रेशीम उद्योगाची माहिती नसल्याने बँकाना शेतकऱ्यांना कर्ज देण्यास … Read more

शेतकऱ्यांनी फळपीक उत्पादन, निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन | MAGNET Project

किसानवाणी | देशात महाराष्ट्र फळे व भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. मात्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उत्पादित शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर होते. हे नुकसान टाळून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करण्याच्या उद्देशाने मूल्यसाखळी विकसित होण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प (MAGNET Project) राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध फळपिकांच्या उत्पादन ते निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार & त्यांचे स्वरूप जाणून घ्या | Award for Farmers

किसानवाणी | महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना विविध पुरस्काराने गौरवते. राज्यसरकारच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत. १) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (संख्या १) पुरस्कार सुरु वर्ष सन: २०००-२००१कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या … Read more