“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर … Read more