Maharashtra Loan Waiver News 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या यादीत नाव नसले तरी मिळणार लाभ – कृषिमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Loan Waiver News 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक माहिती समोर (Maharashtra Loan Waiver News 2026) आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या कर्जमाफीच्या यादीत नसले तरी त्यांनी कोणतीही घाई किंवा चिंता करू नये, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीच्या … Read more

शिराळ्यात गवा-रानडुकरांचा वाढता उपद्रव; भातपिकांचे मोठे नुकसान, पंचनामा न झाल्यास उपोषणाचा इशारा | Shirala Wild Animal Attack

Shirala Wild Animal Attack

किसानवाणी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा परिसरात गवा, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या (Shirala Wild Animal Attack) उपद्रवामुळे शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. वन्यप्राण्यांकडून भातपिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी केलेल्या मागण्यांकडे वनविभागाने दुर्लक्ष … Read more

“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर … Read more

“पीकविम्याचे 4 ट्रिगर काढले; 95 लाख हेक्टर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई!” | Maharashtra Crop Insurance PMFBY

Maharashtra Crop Insurance PMFBY

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२५ हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान सहन करावे लागले असतानाही अपेक्षित पीकविमा भरपाई मिळालेली नाही. यामागे पीकविमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर (Maharashtra Crop Insurance PMFBY) काढून टाकण्याचा निर्णय कारणीभूत ठरल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०२५ पीकविम्यापोटी आतापर्यंत सुमारे १५५० कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली … Read more