३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी! २ लाखांपर्यंत कर्ज माफ, सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver 2026

Maharashtra Farm Loan Waiver 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी (Maharashtra Farm Loan Waiver 2026) समोर आली आहे. राज्य सरकारकडून यापूर्वी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कर्जमाफी योजनेतील काही निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे ही प्रक्रिया काही काळ लांबली. आता या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांना ३० जुलैपूर्वी … Read more

शेतकरी कर्जमाफीचा मोठा अपडेट! २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड; ₹२,१७२ कोटींची थकबाकी | Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील विविध बँकांनी थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या महाआयटी एफएलआरएस (Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal ) पोर्टलवर अपलोड केली असून, त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ८ शेतकऱ्यांकडे एकूण २ हजार १७२ कोटी … Read more

कर्जमाफीत मोठा बदल! दोन जाचक अटी रद्द; लाखो शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा | Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar

Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar

किसानवाणी : राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती (Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar) योजनेत मोठा बदल करत दोन महत्त्वाच्या अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष … Read more

“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर … Read more