महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा? महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल… | Women Farmers Maharashtra Agriculture

Women Farmers Maharashtra Agriculture

किसानवाणी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा (Women Farmers Maharashtra Agriculture) सहभाग ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून दुग्ध व्यवसायापर्यंत आणि मत्स्यव्यवसायापासून कुक्कुटपालनापर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भार महिला सांभाळत असल्या तरी आजही त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळालेली नाही. बहुतांश शासकीय योजना, कृषी धोरणे आणि अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीची … Read more

शेजारच्या शेतकऱ्याने रस्ता अडवला? कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवाल? | Farmland Road Dispute

Farmland Road Dispute

किसानवाणी : शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ता ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन, पीक काढणी तसेच शेतीमालाची वाहतूक यासाठी शेतरस्ता आवश्यक असतो. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही वेळा पूर्वापार वापरात असलेला रस्ता शेजारील शेतकरी अडवतात, तर काही शेतजमिनींना जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ताच उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत संबंधित … Read more