१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने … Read more

Farmer Compensation | अवकाळीग्रस्त १.३४ लाख शेतकऱ्यांना ३३४ कोटींची मदत मंजूर; डीबीटीने थेट खात्यात जमा होणार पैसे

Farmer Compensation

किसानवाणी : राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठा (Farmer Compensation) निर्णय घेतला आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे … Read more

महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा? महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल… | Women Farmers Maharashtra Agriculture

Women Farmers Maharashtra Agriculture

किसानवाणी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा (Women Farmers Maharashtra Agriculture) सहभाग ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून दुग्ध व्यवसायापर्यंत आणि मत्स्यव्यवसायापासून कुक्कुटपालनापर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भार महिला सांभाळत असल्या तरी आजही त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळालेली नाही. बहुतांश शासकीय योजना, कृषी धोरणे आणि अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीची … Read more

अकोल्यात वादळाने केळी बागांचे मोठे नुकसान; सर्व्हर समस्येमुळे भरपाईवर प्रश्नचिन्ह | Banana Farmers Farm Losses

Banana Farmers Farm Losses

किसानवाणी :अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात १ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमधील केळी बागा (Banana Farmers Farm Losses) पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच उत्पादन खर्च, मजुरी आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाई मिळण्याबाबतही अनिश्चिततेचा सामना करावा लागत … Read more

वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले? 48 तासांत तक्रार करा, ‘ थेट खात्यात’ मिळेल मदत… |Wild Animal Damage

Wild Animal Damage

किसानवाणी : शेती पिकांचे वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान ही राज्यातील अनेक शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या बनली आहे. रानडुक्कर, नीलगाय, माकडे, हरीण, गवा तसेच इतर वन्य प्राण्यांमुळे (Wild Animal Damage) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी शासनाकडून नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही मदत … Read more

खरीप 2026 पीक नियोजन : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी कसे करावे योग्य नियोजन? |Kharif 2026

Kharif 2026

कोल्हापूर : खरीप हंगाम 2026 (Kharif 2026) जवळ येत असताना राज्यातील शेतकऱ्यांसमोर बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान उभे राहत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ-उतार आणि हवामानातील अस्थिरता यामुळे शेती अधिक आव्हानात्मक बनली आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींवर अवलंबून न राहता नियोजनबद्ध शेती करणे ही काळाची गरज ठरत आहे. कृषी तज्ज्ञांच्या … Read more