पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट! आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 6000 रुपये! PM Kisan Nidhi Yojana

किसानवाणी | देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये दिले जातात, मात्र या रकमेचा लाभ पात्र शेतकरी कशाप्रकारे घेतात, याची माहिती शासनाला मिळत नाही. यामुळेच सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. … Read more

शेतमालाचं निर्यातदार होऊन मिळवा परकीय चलन, राज्याचं पणन महामंडळ देतंय प्रशिक्षण.. वाचा सविस्तर | Agri Exporter

किसानवाणी | राज्यात फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकरी निर्यातक्षम फळांचे उत्पादन घेतात. त्यामुळे या फळांच्या निर्यातीसाठी (Agri Exporter) राज्य सरकारच्या पणन महामंडळाने शेतमाल निर्यातदार घडवण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पणन महामंडळाकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. प्रशिक्षणाचा उद्देश (Agri Exporter Panan Corporation Provides Training) शेतमालाची … Read more

Mini Tractor Subsidy 2024 : बचत गटांनी अनुदानावरील मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करावेत

किसानवाणी | राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने २०२३-२४ अनुसूचित जाती व नवबौद्व घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्‍वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असून, जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसाह्यता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे. Mini Tractor Subsidy … Read more

PM Kisan सन्मान निधी दुप्पट होणार? बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता!

किसानवाणी | आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकार आपल्या बजेट मध्ये मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने अशा परिस्थितीत यावर्षी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार निवडणुकीआधी केंद्र सरकार महिला शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी दुप्पट करू शकते. तर काही रिपोर्टनुसार शेतकऱ्यांच्या निधीत 2000 रूपयांची वाढ केली … Read more

शेतकरी बंधूना परदेश दौऱ्याची संधी; योजनेच्या निधीसाठी कृषी विभागाकडून कोट्यावधींचा निधी मंजूर | Foreign study tours for Maharashtra farmers

किसानवाणी | जगभरातील नवनवीन कृषी तंत्रज्ञान व बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी सन २००४ पासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी परदेश दौरे आयोजित केले जातात. ही योजना कृषी विभाग राबवित असून त्याअंतर्गत प्रस्तावित खर्चाच्या सुमारे एक कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चाला कृषी विभागाने अध्यादेशाद्वारे मान्यता दिली आहे. Foreign study tours for Maharashtra farmers कृषी विभागाच्या या योजनेमुळे राज्यातील सुमारे १२० … Read more

वडील व मुलगा दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का? वाचा काय आहे नियम.. | PM Kisan Yojana

किसानवाणी | देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा अशी तीन हप्त्यात विभागून दिली जाते. पीएम किसान योजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना | Bamboo Farming

किसानवाणी | राज्यातील बेभरवशाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शाश्वत शेती करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. याच उद्देशान राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड (Bamboo Farming) व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी तसेच बांबू लागवडीबाबत वेळोवेळी आढावा घेता यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more

प्रधानमंत्री कुसुम योजनेबाबत महत्वाचं आवाहन, काय आहे ही योजना.. जाणून घ्या..! PM KUSUM YOJANA

मुंबई | नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत जुलै, 2019 व राज्य शासनामार्फत मे 2021 मध्ये पीएम कुसुम योजना (PM KUSUM YOJANA) निर्गमित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्णत: ऑनलाईन आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे एसएमएस(SMS) प्राप्त झाल्यास त्यापासून लाभार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा … Read more

शेतकरी बंधूनो, धान्याची साठवणूक करण्यासाठी शासन देतयं अनुदान.. असा घ्या लाभ | Government Scheme for Farmers

किसानवाणी | शेतकऱ्यांना शेतात पिकविलेले कडधान्य आणि तृणधान्य साठविण्यासाठी देखील सरकारी अनुदान दिले जाते. याचा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या योजनेतून प्रत्येक शेतकरी सुमारे ५०० किलो कडधान्य किंवा तृणधान्य साठवून ठेऊ शकतात. Government Scheme for Farmers राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान :राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) व पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम … Read more

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Namo Shetkari Mahasanman Fund Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली. केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेली ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसंदर्भातील काही महत्वाच्या बाबींविषयी आपण जाणून घेणार आहोत… … Read more