पाऊस लांबल्याने कोणते पीक घ्यावे? उशिराच्या खरीपासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Delayed Monsoon
किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस (Delayed Monsoon) झालेला नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. विशेषतः सोयाबीन पेरणीचा कालावधी अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता कोणत्या पिकांची निवड करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळही अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठाने पावसाच्या … Read more