पाऊस लांबल्याने कोणते पीक घ्यावे? उशिराच्या खरीपासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Delayed Monsoon

Delayed Monsoon

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस (Delayed Monsoon) झालेला नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. विशेषतः सोयाबीन पेरणीचा कालावधी अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता कोणत्या पिकांची निवड करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळही अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठाने पावसाच्या … Read more

तुरीचे उत्पादन दुप्पट करायचे आहे? वाण निवडताना या गोष्टींची ‘घ्या’ काळजी | Tur Farming Variety

Tur Farming Variety

किसानवाणी : खरीप हंगामात तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक मानले जाते. तुरीच्या (Tur Farming Variety) उत्पादनावर योग्य वाणाची निवड मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. अनेक शेतकरी खत व्यवस्थापन, सिंचन आणि कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष देतात, मात्र सुरुवातीलाच योग्य वाणाची निवड न झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण होते. त्यामुळे तुरीचे वाण निवडताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार … Read more

यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet

Bajra Farming Pearl Millet

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. बाजरी हे मूळतः कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य मानले जाणारे पीक आहे. कमी पाऊस, … Read more