पाऊस लांबल्याने कोणते पीक घ्यावे? उशिराच्या खरीपासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Delayed Monsoon

Delayed Monsoon

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस (Delayed Monsoon) झालेला नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. विशेषतः सोयाबीन पेरणीचा कालावधी अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता कोणत्या पिकांची निवड करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळही अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठाने पावसाच्या … Read more

पेरणीनंतर पावसाचा खंड पडला? मग पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय |Dry Spell After Sowing

Dry Spell After Sowing

किसानवाणी : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्यानंतर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची कामे (Dry Spell After Sowing) पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन उगवण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य वेळी योग्य … Read more