सुपर एल निनोचा धोका वाढला; भारताच्या मॉन्सूनसह शेतीवर संकटाची शक्यता | Super El Nino Australia Bureau of Meteorology

Super El Nino Australia Bureau of Meteorology

किसानवाणी : जगभरातील हवामान व्यवस्थेला मोठा धक्का देऊ शकणारा ‘सुपर एल निनो’ ( Super El Nino Australia Bureau of Meteorology) वेगाने आकार घेत असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने दिला आहे. प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान एल निनोसाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा झपाट्याने वाढत असून, महासागर आणि वातावरण यांच्यातील परस्परसंवाद अधिक मजबूत होत असल्याचे विभागाच्या अहवालात नमूद करण्यात … Read more

Farmer Compensation | अवकाळीग्रस्त १.३४ लाख शेतकऱ्यांना ३३४ कोटींची मदत मंजूर; डीबीटीने थेट खात्यात जमा होणार पैसे

Farmer Compensation

किसानवाणी : राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठा (Farmer Compensation) निर्णय घेतला आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे … Read more

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग उभारणीसाठी १००% अनुदान; जाणून घ्या पात्रता, अनुदान, आवश्यक कागदपत्रे |  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने राबविण्यात येत असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ही योजना राज्य … Read more

होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply

Hormuz Strait Urea Supply

किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! रासायनिक खतांचा अतिरेक ठरू शकतो घातक; तज्ज्ञांनी सांगितला प्रभावी उपाय | Organic Farming

Organic Farming

किसानवाणी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, उत्पादन खर्च वाढणे आणि पिकांच्या गुणवत्तेवर (Organic Farming) परिणाम होणे यासारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, पिकांची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहण्यास … Read more

डीएपी खत मिळत नाही? कृषी विभागाने सांगितले 3 प्रभावी पर्याय; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | DAP Fertilizer

DAP Fertilizer

किसानवाणी : राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या वापराबाबत कृषी विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामादरम्यान (DAP Fertilizer) सुमारे ४४ लाख टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते तसेच एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. … Read more

वीज तारा आणि डीपीमुळे शेतीचे नुकसान? जाणून घ्या शेतकऱ्यांचे कायदेशीर अधिकार |Electricity Line Farmers Rights

Electricity Line Farmers Rights

किसानवाणी : शेतीच्या जमिनीतून विजेच्या तारा जाणे, वीज खांब उभारणे किंवा डीपी (Distribution Transformer) बसविणे ही अनेक शेतकऱ्यांसमोरची सामान्य समस्या आहे. अनेकदा वीज वितरण कंपनीकडून विकासकामे किंवा नवीन वीज जोडण्यांच्या गरजेनुसार शेतातून वीजवाहिन्या टाकल्या जातात. मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कोणते अधिकार (Electricity Line Farmers Rights) आहेत, त्यांना नुकसानभरपाई मिळू शकते का आणि कायदेशीरदृष्ट्या कोणत्या बाबी … Read more

तार कुंपण योजना 2026 : वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान | Agriculture Government Scheme

Agriculture Government Scheme

किसानवाणी : वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांमुळे पिकांचे नुकसान होणे ही अनेक शेतकऱ्यांसमोरची गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः शेती क्षेत्र जंगल परिसरालगत असेल किंवा मोकाट जनावरांची संख्या अधिक असेल, तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पिके तयार होण्याच्या अवस्थेत असताना वन्य प्राणी किंवा मोकाट जनावरे शेतात घुसल्यास मेहनतीने उभे केलेले पीक काही … Read more