पेरणीनंतर पावसाचा खंड पडला? मग पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय |Dry Spell After Sowing
किसानवाणी : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्यानंतर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची कामे (Dry Spell After Sowing) पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन उगवण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य वेळी योग्य … Read more