पेरणीनंतर पावसाचा खंड पडला? मग पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय |Dry Spell After Sowing

Dry Spell After Sowing

किसानवाणी : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्यानंतर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची कामे (Dry Spell After Sowing) पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन उगवण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य वेळी योग्य … Read more

सोयाबीन & भुईमूग पिकातील रूंद व अरूंद पानांच्या तणांमुळे उत्पादन घटतेय? तणनाशक वापरूनही तणे मरत नाहीत? मग जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय| VOSTRIX Herbicide

VOSTRIX Herbicide

किसानवाणी | सोयाबीन आणि भुईमूग ही महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मात्र या दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. अनेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करतात. अशावेळी नेमकी चूक कुठे होते आणि प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे … Read more

कपाशीतील तणांचा कायमचा बंदोबस्त! उगवणपूर्व आणि उगवणपश्चात कोणते तणनाशक फवारावे? | Cotton Farming Pre Emergence Herbicide

Cotton Farming Pre Emergence Herbicide

किसानवाणी : राज्यात बहुतांश भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना चांगला वेग आला आहे. अनेक भागांमध्ये कपाशीची लागवड (Cotton Farming Pre Emergence Herbicide) पूर्ण झाली असून काही ठिकाणी अद्याप लागवड सुरू आहे. पावसामुळे पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असले, तरी त्याचबरोबर तणांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तणांमुळे पिकांशी अन्नद्रव्ये, पाणी … Read more

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग उभारणीसाठी १००% अनुदान; जाणून घ्या पात्रता, अनुदान, आवश्यक कागदपत्रे |  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने राबविण्यात येत असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ही योजना राज्य … Read more

बियाण्यांची उगवण का कमी होते? जाणून ‘घ्या’ ७ महत्त्वाची कारणे | Seed Germination Seed Quality

Seed Germination Seed Quality

शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्या बियाण्यांची उगवणक्षमताही महत्त्वाची असते. बियाणे पेरल्यानंतर त्यापासून निरोगी रोपांची निर्मिती होणे म्हणजेच बियाण्यांची उगवण. जर बियाण्यांची उगवणक्षमता कमी असेल, तर पिकांची संख्या कमी होते, शेतात विरळ उगवण दिसून येते आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर परिणाम करणारे घटक समजून घेणे … Read more

काढणीनंतरचे नुकसान टाळायचे? शीतसाखळी आणि गुणवत्ता व्यवस्थापन ठरते ‘महत्त्वाचे’… | Agricultural Storage Cold Chain

Agricultural Storage Cold Chain

किसानवाणी : शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असतात. मात्र, उत्पादन घेतल्यानंतर त्याची योग्य साठवणूक न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः फळे, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत कृषी उत्पादने यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी (Agricultural Storage Cold Chain ) आणि गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या … Read more

Sea Buckthorn Farming : ‘सुपरफूड’ सीबकथॉर्नची लागवड; कमी क्षेत्रातून मिळू शकते मोठी कमाई

Sea Buckthorn Farming

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच उच्च मूल्य असलेल्या फळपिकांकडे वळत आहेत. जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या आणि ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबकथॉर्न (Sea Buckthorn Farming) या फळपिकाकडेही अनेकांचे लक्ष वेधले जात आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले हे फळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. त्यामुळे अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात त्याची मागणी सातत्याने वाढत … Read more

रासायनिक खतांच्या किंमती वाढणार? ‘हे’ कारण आले समोर | Fertilizers Rate

किसानवाणी | डीएपीसारखी खते भारताला सवलतीच्या दरात बंद झाल्याने खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी भारताला मोठ्या प्रमाणात डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत रशियन कंपन्यांकडून येत होते. परंतु यंदा रशियन कंपन्यांनी बाजारभावाप्रमाणे खते देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन कंपन्यांनी सवलीच्या दरातील खते देणे बंद केल्याने यामुळे भारतातील शेतकरी संकटात येण्याची भिती व्यक्त केली जात … Read more