१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने … Read more

अकोल्यात वादळाने केळी बागांचे मोठे नुकसान; सर्व्हर समस्येमुळे भरपाईवर प्रश्नचिन्ह | Banana Farmers Farm Losses

Banana Farmers Farm Losses

किसानवाणी :अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात १ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमधील केळी बागा (Banana Farmers Farm Losses) पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच उत्पादन खर्च, मजुरी आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाई मिळण्याबाबतही अनिश्चिततेचा सामना करावा लागत … Read more