आजचे बाजारभाव: काकडी-कोथिंबिरीला मोठी तेजी, ज्वारी-मक्यात चढ-उतार; आंब्याच्या आवकेत घट | Maharashtra Market Rates

Maharashtra Market Rates

किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज ज्वारी, मका, काकडी, कोथिंबीर आणि आंबा या प्रमुख कृषी मालांच्या आवक आणि बाजारभावात (Maharashtra Market Rates) संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. काही बाजारांमध्ये आवक वाढूनही दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी आवक घटल्यामुळे दरात वाढ झाली. विशेषतः काकडी आणि कोथिंबीरला चांगली तेजी मिळाली, तर आंब्याच्या आवकेत लक्षणीय … Read more

१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने … Read more

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग उभारणीसाठी १००% अनुदान; जाणून घ्या पात्रता, अनुदान, आवश्यक कागदपत्रे |  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने राबविण्यात येत असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ही योजना राज्य … Read more

भारतात 152 जैवसंपोषित पिकांच्या जाती विकसित; हरित अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना.. | Biofortified Crops Green Economy

Biofortified Crops Green Economy

किसानवाणी : भारतामध्ये कृषी क्षेत्र अधिक शाश्वत, पोषणसमृद्ध आणि पर्यावरणपूरक (Biofortified Crops Green Economy) बनवण्यासाठी विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. सूक्ष्म सिंचनाचा विस्तार १५ दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाला असून डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत १४० दशलक्ष शेतकऱ्यांचा डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय १०,००० पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) प्रोत्साहन देण्यात … Read more

तुरीचे उत्पादन दुप्पट करायचे आहे? वाण निवडताना या गोष्टींची ‘घ्या’ काळजी | Tur Farming Variety

Tur Farming Variety

किसानवाणी : खरीप हंगामात तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक मानले जाते. तुरीच्या (Tur Farming Variety) उत्पादनावर योग्य वाणाची निवड मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. अनेक शेतकरी खत व्यवस्थापन, सिंचन आणि कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष देतात, मात्र सुरुवातीलाच योग्य वाणाची निवड न झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण होते. त्यामुळे तुरीचे वाण निवडताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार … Read more

MahaBeej Recruitment 2026 | महाबीजमध्ये १९० कृषी सहायक पदांची भरती; कृषी पदवीधरांसाठी मोठी संधी

MahaBeej Recruitment 2026

किसानवाणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MahaBeej Recruitment 2026) मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाबीजच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला मोठी चालना मिळणार असून कृषी क्षेत्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांची तब्बल १९० पदे मंजूर … Read more

बोंड अळीचा वाढता धोका; यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता… | Cotton Farming Pink Bollworm

Cotton Farming Pink Bollworm

किसानवाणी : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर जाण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीच्या समस्येमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट, वाढलेला कीडनियंत्रण खर्च आणि अपेक्षित दर न … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! रासायनिक खतांचा अतिरेक ठरू शकतो घातक; तज्ज्ञांनी सांगितला प्रभावी उपाय | Organic Farming

Organic Farming

किसानवाणी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, उत्पादन खर्च वाढणे आणि पिकांच्या गुणवत्तेवर (Organic Farming) परिणाम होणे यासारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, पिकांची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहण्यास … Read more

“कमी जमीन, जास्त नफा; पॉलिहाउस उभारण्याआधी ही माहिती नक्की जाणून ‘घ्या’ | Polyhouse Farming

Polyhouse Farming

किसानवाणी : बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेच्या लाटा, थंडी तसेच वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी पर्यायी आणि सुरक्षित शेती पद्धतींचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षित शेतीतील पॉलिहाउस (Polyhouse Farming) तंत्रज्ञान हे आधुनिक आणि प्रभावी साधन म्हणून पुढे येत आहे. पिकांना बाह्य हवामानाच्या प्रतिकूल … Read more

“कमी खर्च, अधिक उत्पादन! बाजरी शेती का ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर?”|Bajra Farming

Bajra Farming

किसानवाणी : बाजरी हे भारतातील प्रमुख तृणधान्य पिकांपैकी एक असून कमी पर्जन्यमान, हलकी ते मध्यम जमीन आणि प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता या पिकात आहे. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी बाजरी हे अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वासार्ह पीक मानले जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर बाजरीची (Bajra Farming) लागवड केली जाते. बदलत्या हवामानाच्या … Read more