अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 21 जिल्ह्यांसाठी 84.23 कोटींची मदत मंजूर | Crop Damage Compensation Maharashtra GR
राज्यातील एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय(Crop Damage Compensation Maharashtra GR) घेतला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांतील २१ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर … Read more