अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 21 जिल्ह्यांसाठी 84.23 कोटींची मदत मंजूर | Crop Damage Compensation Maharashtra GR

Crop Damage Compensation Maharashtra GR

राज्यातील एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय(Crop Damage Compensation Maharashtra GR) घेतला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांतील २१ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर … Read more

वीज तारा आणि डीपीमुळे शेतीचे नुकसान? जाणून घ्या शेतकऱ्यांचे कायदेशीर अधिकार |Electricity Line Farmers Rights

Electricity Line Farmers Rights

किसानवाणी : शेतीच्या जमिनीतून विजेच्या तारा जाणे, वीज खांब उभारणे किंवा डीपी (Distribution Transformer) बसविणे ही अनेक शेतकऱ्यांसमोरची सामान्य समस्या आहे. अनेकदा वीज वितरण कंपनीकडून विकासकामे किंवा नवीन वीज जोडण्यांच्या गरजेनुसार शेतातून वीजवाहिन्या टाकल्या जातात. मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कोणते अधिकार (Electricity Line Farmers Rights) आहेत, त्यांना नुकसानभरपाई मिळू शकते का आणि कायदेशीरदृष्ट्या कोणत्या बाबी … Read more