अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 21 जिल्ह्यांसाठी 84.23 कोटींची मदत मंजूर | Crop Damage Compensation Maharashtra GR

Crop Damage Compensation Maharashtra GR

राज्यातील एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय(Crop Damage Compensation Maharashtra GR) घेतला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांतील २१ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर … Read more

कर्जमाफीतून 12.71 लाख शेतकरी वंचित? सरकारच्या अटींवर विधानसभेत मोठा गदारोळ | Maharashtra Farm Loan Waiver

Maharashtra Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेतील (Maharashtra Farm Loan Waiver) अटींवरून विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या कर्जमाफीतील निकष कायम ठेवल्यामुळे राज्यातील तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आक्षेप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मांडला. सरकारने घातलेल्या अटींमुळे मोठ्या संख्येने … Read more

शेतकरी कर्जमाफी: २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब, मंत्रिमंडळाची मान्यता | Farm Loan Waiver

Farm Loan Waiver

मुंबई | गेल्या वर्षभरात अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती, अतिवृष्टी तसेच विविध नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला होता. उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची (Farm Loan Waiver) महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. अर्थसंकल्पात … Read more

वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले? 48 तासांत तक्रार करा, ‘ थेट खात्यात’ मिळेल मदत… |Wild Animal Damage

Wild Animal Damage

किसानवाणी : शेती पिकांचे वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान ही राज्यातील अनेक शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या बनली आहे. रानडुक्कर, नीलगाय, माकडे, हरीण, गवा तसेच इतर वन्य प्राण्यांमुळे (Wild Animal Damage) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी शासनाकडून नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही मदत … Read more