महाराष्ट्रात तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते? याबाबतचा सिलिंग कायदा काय सांगतो?

किसानवाणी | महाराष्ट्रात शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरवून देणे, या मर्यादेपेक्षा अधिक जमीन एखाद्याकडे असेल तर ती संपादित करून भूमिहीन व इतर व्यक्तींना वाटप करणे, यासाठी राज्यात महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 हा कायदा अस्तित्वात आला. यालाच सिलिंग कायदा असे म्हटले जाते. या कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 या भूधारणा पद्धतीत मोडतात. How much land … Read more

PM Kisan सन्मान निधी दुप्पट होणार? बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता!

किसानवाणी | आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकार आपल्या बजेट मध्ये मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने अशा परिस्थितीत यावर्षी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार निवडणुकीआधी केंद्र सरकार महिला शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी दुप्पट करू शकते. तर काही रिपोर्टनुसार शेतकऱ्यांच्या निधीत 2000 रूपयांची वाढ केली … Read more

वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रुपांतर कसे करायचे? जाणून घ्या या प्रक्रियेविषयी सविस्तर.. Land Rule

वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रुपांतर कसे करायचे? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? नजराणा किती लागतो? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. वर्ग-1 आणि वर्ग-2 ची जमीन म्हणजे काय? सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, ते नमूद केलेले असते. – भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, … Read more

वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करता येते का? ‘हा’ अधिकार वडिलांना आहे का? जाणून घ्या सविस्तर | Ancestral Land

वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय? (What is ancestral land?) वडिलोपार्जित जमीन (Ancestral Land) म्हणजे काय तर आपल्या मागील तीन पिढ्यांपासून आपल्या कुटुंबाला मिळालेली जमीन म्हणजे वडिलोपार्जित जमीन होय. तुमच्या वडिलांनी स्वकमाईने खरेदी केलेली जमीन ही वडिलोपार्जित नसते. अशा जमिनीबाबत सर्वस्वी त्यांना अधिकार असतो. मात्र वडिलोपार्जित जमिनीवर कुटुंबातील सर्व सदस्यांचा अधिकार असतो. याच वडिलोपार्जित जमिनीवर आज गावागावात … Read more

वडील व मुलगा दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का? वाचा काय आहे नियम.. | PM Kisan Yojana

किसानवाणी | देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा अशी तीन हप्त्यात विभागून दिली जाते. पीएम किसान योजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना | Bamboo Farming

किसानवाणी | राज्यातील बेभरवशाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शाश्वत शेती करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. याच उद्देशान राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड (Bamboo Farming) व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी तसेच बांबू लागवडीबाबत वेळोवेळी आढावा घेता यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more

‘युरिया गोल्ड’ला सरकारची परवानगी; गोणीचे वजन, किंमत आणि फायदे जाणून घ्या! Urea Gold Benefits

किसानवाणी | केंद्र सरकारने सध्याच्या युरियासह ‘युरिया गोल्ड’ (Urea Gold Benefits) हे खत लॉन्च करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सल्फर कोटेड युरियाची निर्मिती करण्यासह खत कंपन्यांना ही खते बाजारात आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे खत सल्फर कोटेड यूरिया नावाने बाजारात उपलब्ध होणार असून, याची गोणी 40 किलो वजनाची … Read more

प्रजासत्ताक सोहळ्यासाठी राज्यातील दहा शेतकऱ्यांची निवड; सपत्निक उपस्थितीचे निमंत्रण | Republic Day Celebration 2024

किसानवाणी | नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातील १० शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (प्रति थेंब अधिक पीक) विशेष पाहुणे म्हणून निवडण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व प्रभावीपणे काम केलेल्या शेतकऱ्यांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील १० शेतकऱ्यांना (सपत्नीक) उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले … Read more

प्रधानमंत्री कुसुम योजनेबाबत महत्वाचं आवाहन, काय आहे ही योजना.. जाणून घ्या..! PM KUSUM YOJANA

मुंबई | नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत जुलै, 2019 व राज्य शासनामार्फत मे 2021 मध्ये पीएम कुसुम योजना (PM KUSUM YOJANA) निर्गमित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्णत: ऑनलाईन आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे एसएमएस(SMS) प्राप्त झाल्यास त्यापासून लाभार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा … Read more

गायरान जमीनीचा आपण वापर करू शकतो का? गायरान जमीन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या…

किसानवाणी | गायरान जमीन हा शब्द अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलोय. परंतु गायरान जमीन (Gayran land) म्हणजे नेमंक काय हे मात्र आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहिती नाही. म्हणूनच आज आम्ही आपल्याला गायरान जमीन म्हणजे नेमकं काय आणि या जमीनीचा कोण वापर करू शकतं हे सांगणार आहोत.. चला तर जाणून घेऊया.. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 … Read more