महाराष्ट्रात मॉन्सूनचा वेग मंदावला; १५ जूनपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता कमी… |Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच हवामान (Maharashtra Weather Update) विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची … Read more